मोरे कुटुंबीयांचे उपोषण सुरू
लोकसभा निवडणुका
Herambh Kulkarani

कोरोनात पती गमावलेल्या महिलांच्या प्रश्नावर राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनात पती गमावलेल्या एकल महिलांना एकटे पडू देणार नाही व त्यांचे संसार सावरण्यासाठी या भगिनींच्या पाठीशी भक्कमपणे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र शासन उभे...

कोरोना काळातील एकल/विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी तालुकास्तरीय ‘समाधान शिबीर’ घ्यावे..

जिल्हा उपसमिती स्थापन करण्याचेही निर्देशमुंबई, दि. 30 : कोरोना महामारीमुळे घरातील कर्ता पुरुष दगावलेल्या एकल /...

राजकारण थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्या ! किसान सभा

राजकारण थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्या, अन्यथा सत्ताधारी-विरोधकांच्या दारात टॉमेटो ओतणार : किसान सभाअहमदनगर : अचानक बाजारात टोमॅटोचे दर कमालीचे घसरल्यानं राज्यभरात शेतकऱ्यांचा संताप पाहायला...

जगप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉ.गेल ऑम्वेट यांचं निधन.

महाराष्ट्राच्या मातीत राहून सामाजिक परिस्थितीचं सखोल विश्लेषण करणाऱ्या,वारकरी संप्रदाय,दलित-शोषितांची चळवळ यांच्या बाबत महत्वाचं विश्लेषण करण्याऱ्या डॉ.गेल ऑम्वेट,यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं.त्या श्रमिक...

परभणी : R.T.O कार्यालयाची कार्यपद्धती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !

सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच आंदोलनाच्या पवित्र्यात ........https://youtu.be/vzqgbE0BuhA

बँका राष्ट्रीयीकरणाचा निर्णय देशाचा चेहरा-मोहरा बदलणारा ठरला याचे कारण, त्यामागे असलेली शाश्वत वैचारीत बैठक...

२६ जुलै - असंघटित क्षेत्रातील उद्योजकांसाठी राष्ट्रीय कमिशनची (National Commission for Enterprises in the Unorganised Sector) स्थापना वर्ष २००४ मध्ये करण्यात आली होती. भारतात...

कोरोना विधवांसाठी विविध राज्यांनी राबवलेल्या योजनांची माहिती …

कोरोना विधवांसाठी विविध राज्यांनी राबवलेल्या योजनांची माहितीकोरोनामध्ये विधवा झालेल्या महिलांसाठी भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांनी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्राने या योजनांचा अभ्यास करून...

महाराष्ट्र विधिमंडळात शेतकऱ्यांची फसवणूक …

आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी काळया कायद्यात दुरुस्ती सुचवणारे विधेयक अनुक्रमे बाळासाहेब थोरात, दादा भुसे व छगन भुजबळ या मंत्रांनी पटलावर ठेवले आहे....

कोरोना मृत्यूने निराधार झालेल्या कुटुंबाच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ..

५० वर्षापेक्षा कमी वयाच्या मृत्यूने निराधार झालेल्या कुटुंबाबाबत पुनर्वसनाचा कृतिकार्यक्रम राबवण्याची करण्यात आली आहे मागणी !कोरोनामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. त्या संख्येबद्दल...

मराठवाड्यातील बँकिंग; जाणत्या प्रयत्नांची आवश्यकता.

बँकिंगला अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाते.या अर्थाने अर्थव्यवस्थेत बँकिंगला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्र त्यामानाने बँकिंगमध्ये खूपच प्रगत आहे.व्यापारी बँकांच्या देशभरातून शाखा 1,53,102 तर महाराष्ट्रात...